

Indian Railway Special Train
ESakal
मुंबई : चेक इन प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मागील ४ ते ५ दिवसांपासून इंडिगोच्या विमानसेवेत मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र अशातच भारतीय रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे.