Agriculture News : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ३० जूनपर्यंत कर्जमाफी, ऊस ठिबक सिंचनाला प्रतिटन शंभर रुपये अनुदान : कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे

Assurance on Farmer Loan Waiver by June 30 : राज्यातील शेतकऱ्यांची ३० जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल; ऊस ठिबक सिंचनासाठी प्रतिटन ₹१०० अनुदान देऊन सरकारने विकासाच्या दिशेने पाऊल टाकले: कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे.
Assurance on Farmer Loan Waiver by June 30

Assurance on Farmer Loan Waiver by June 30

Sakal

Updated on

कोपरगाव : ‘‘ राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून रोजी कर्जमाफी दिली जाईल. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्यात मिळेल. राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे. वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून विकास निधी आणणे, हे सोपे काम नाही. उसाच्या ठिबकसाठी प्रतिटन शंभर रुपये अनुदान देऊन समितीने सरकारच्या पुढे एक पाऊल टाकले,’’ असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com