Sharad Pawar
sakal
कोल्हापूर - ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकसभा, विधानसभेप्रमाणे आघाडी होईल असे वाटत नाही. त्या त्या ठिकाणांची बलस्थाने ओळखून निर्णय घेतले जातील. उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येण्याचा मुंबईत फायदाच होईल,’ असे स्पष्ट मत आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.