Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

Maharashtra Companies Closure Row: देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३६,२११ कंपन्या बंद पडल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, यापैकी ७६% कंपन्या कधी सुरूच झाल्या नाहीत.
Maharashtra Companies Closure Row

Maharashtra Companies Closure Row

ESakal

Updated on

संसदेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजभाऊ वाझे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३६,२११ कंपन्या बंद पडल्याच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांना उद्देशून ते म्हणाले की, काही नवीन राजकीय नेत्यांनी या आकडेवारीचा सोयीनुसार अर्थ लावून तो सोशल मीडियावर टाकला. काही प्रसारमाध्यमांनीही ही बातमी म्हणून प्रसिद्ध केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com