Maharashtra State : उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र मागास ‘एनएसएसओ’ची आकडेवारी जाहीर

Rural Poverty : एनएसएसओच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले राज्य ठरले आहे.
Maharashtra State
Maharashtra StateSakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालॅंड आणि झारखंड या तीन राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेले राज्य आहे. राष्ट्रीय नमुना सर्व्हेक्षण संघटनेच्या (एनएसएसओ) आकडेवारीवरून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com