

devendra fadnavis
esakal
राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत चार ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. यामुळे शिक्षणक्षेत्र, पर्यावरण, औद्योगिक विकास आणि जमीन धोरणात मोठे बदल होणार आहेत. या निर्णयांमुळे राज्यातील विविध क्षेत्रांना नवी गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.