शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

Maharashtra Loan Waiver News पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी असलेल्या दोन महत्त्वाच्या अटींमध्ये मोठा बदल करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.
devendra fadnavis

devendra fadnavis

esakal

Updated on

राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दोन अटी हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी अटी रद्द करत असल्याचं सांगितलं. यात महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत लाभ मिळणार होता आणि प्रोत्साहनपर अनुदान मिळणाऱ्यांना २०२६-२७चं पीक कर्ज भरण्याची अट घातली होती. CM Fadnavis Announces Major Relief in Farmer Loan Waiver Rules

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com