शेतकऱ्यांसाठी १४१८ कोटींची घोषणा, पण केवायसी नसल्यानं ७४६ कोटी बँकेतच; अट रद्द करूनही जुन्या नियमानेच वाटप

Farmers News : खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४१८ कोटींची घोषणा करण्यात आलीय. यापैकी ८८५ कोटींच्या याद्या अपलोड झाल्या असल्या तरी ८२ कोटींच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत.
KYC Hurdle Blocks 746 Crore of Farmers Aid Despite Rule Cancellation

KYC Hurdle Blocks 746 Crore of Farmers Aid Despite Rule Cancellation

Esakal

Updated on

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने १४१८ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. यापैकी आतापर्यंत ८२ कोटी २२ लाख रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला. दरम्यान उर्वरित निधी केवायसी न झाल्यानं अडकून पडला आहे. राज्य सरकारने केवायसीची गरज नसल्याचं जाहीर केलं आहे. तरीही तब्बल ७४६ कोटी रुपये बँकेत पडून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com