

Mumbai
esakal
मुंबई: राज्यातील सहा बड्या सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय शासनाने घेतला. प्रशासन विभागाकडून या बदल्यांचे अधिकृत आदेश आज जारी करण्यात आले. यामध्ये विजय सिंघल, अश्विनी जोशी, दीपेंद्रसिंग कुशवाह आणि पी. वेलारसू यांसारख्या वरिष्ठ आणि बड्या अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.