राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी दोघांनी मुंबईत रेकी केली होती असा दावा विजयसिंह बांगर यांनी केलाय. गोट्या गित्ते आणि तांदळे या दोघांनी मुंबईत जाऊन रेकी केली होती असं विजयसिंह बांगर यांनी म्हटल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.