- वंचित २४ प्रभागांत स्वतंत्र लढणार.
- महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडे ३६ जागांचा प्रस्ताव ठेवला.
- काँग्रेसच्या शहर नेतृत्वाने तुमचे अस्तित्व कुठाय? असे म्हणून हेटाळणी केली. केवळ ४ जागा सोडण्याची तयारी दर्शविली.
- मुंबई महापालिकेत आघाडी झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचितने सर्वतोपरी प्रयत्न केले.
-परंतु, नागपुरात काँग्रेसचे स्थानिक नेतृत्वाने वंचित पुढे चार जागेचा प्रस्ताव ठेवल्याने वंचित असमर्थन दाखवत एकला चलोरेचा नारा दिला.