Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Manoj Jarange Announces Indefinite Hunger Strike Over Maratha Reservation Delay : सरकारच्या दिरंगाई, अपूर्ण आश्वासने आणि १९६७ पासूनच्या अन्यायाविरोधात मनोज जरांगे आक्रमक; उपोषणस्थळी जनसमुदायाला दूर राहण्याचे आवाहन करत शेवटच्या टप्प्यातील आंदोलनाची तयारी
Maratha Reservation Row: Manoj Jarange Announces Indefinite Hunger Strike From May 30

Maratha Reservation Row: Manoj Jarange Announces Indefinite Hunger Strike From May 30

esakal

Updated on

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते ३० मे रोजी तळपत्या उन्हात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. या उपोषणात ते अन्न, पाणी घेणार नाहीत आणि पायात चप्पलही घालणार नाहीत. सरकारला पुरेसा वेळ दिल्याचा उल्लेख करत जरांगे यांनी आता कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com