Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या? टार्गेटवर फडणवीसच का? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या मराठा आंदोलन

Manoj Jarange Patil's Maratha reservation march to Mumbai to coincide with Ganeshotsav: खरंतर जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय पार्श्वभूमीसुद्धा आहे. लोकसभेला जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा घेत महाविकासआघाडीनं मुसंडी मारली आणि ४८ पैकी ३१ जागांवर विजय मिळवला होता.
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या? टार्गेटवर फडणवीसच का? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या मराठा आंदोलन
Updated on

Maratha Reservation: गाडीवरच गणपती बसवणार आणि मुंबईच्या समु्द्रातच विसर्जन करणार!, अशी आक्रमक भूमिका घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात जरांगेंचं वादळ मुंबईत धडकणार आहे. गणेश चतुर्थीला म्हणजेच २७ ऑगस्टला जरांगे जालन्यातली अंतरवाली सराटी गावातून निघणार आणि गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी २९ ऑगस्टला जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत धडकणार. यंदा मुंबईला जाणार आणि ओबीसीमधून मराठा आरक्षण घेऊनच परत येणार. त्यामुळे 'आरक्षण मिळवल्याशिवाय परत फिरायचं नाही' असं आवाहनच जरांगेंनी आपल्या मराठा समाजबांधवांनाही केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com