Manoj Jarange
esakal
कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया सुरू करू नका.
सरकारने पंधरा दिवसांचा कालावधी घ्यावा.
दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
Maratha Reservation on Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज सरकारला कठोर इशारा दिला आहे. “कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) दिल्याशिवाय कोणतीही सरकारी भरती प्रक्रिया सुरू केली जाऊ नये,” अशी त्यांची ठाम भूमिका आहे.