Savitribai Phule: सावित्रीमाई अन् ज्योतिबांच्या विचारांचा पाया; खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उलगडला विचारांच्या प्रभावाचा प्रवास

why Phule ideology is still relevant today: सावित्रीबाई-ज्योतिरावांच्या शिक्षणक्रांतीतून घडलेली जाणीव; महात्मा फुले, बाबासाहेब, शिवरायांच्या विचारधारेतून खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांची अस्मिताप्रवण वाटचाल
Dr. Jyoti Waghmare Highlights Impact of Phule Couple’s Thoughts

Dr. Jyoti Waghmare Highlights Impact of Phule Couple’s Thoughts

sakal

Updated on

सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुले यांच्या विचारांमुळे शिक्षणाबाबतची जाणीव शालेय जीवनातच मनात घर करून बसली. इंग्रजी साहित्यात पीएच.डी. करताना ‘पोस्ट-कोलोनियल’ स्टडीजच्या माध्यमातून अस्मितेचा शोध घेत असताना प्रत्येक पानावर महात्मा फुलेंचे ‘गुलामगिरी’ आठवत होते. शिक्षणाची दृष्टी केवळ पदवीपुरती नसून, अन्यायाविरुद्ध डोळस होण्यासाठी असावी, ही जाणीव झाली. ‘विद्येविना मती गेली’ हा ज्योतिबांचा विचार माझ्या जगण्याचा पाया ठरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com