OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी धनगर समाजाला ओबीसींचं नेतृत्व करून सत्ता काबीज करण्याचं आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की सत्ता मिळाल्यास ओबीसी आरक्षण तेलंगणासारखं ६२% पर्यंत वाढवता येईल.
prakash ambedkar
prakash ambedkarsakal
Updated on

Summary

  1. सवर्ण समाजाने अन्याय केला असल्याने ओबीसींनी त्यांना मतदान करू नये, असं आंबेडकरांनी म्हटलं.

  2. सर्व समाजांनी एकत्र येऊन “ओबीसी” म्हणून राजकीय ओळख निर्माण करावी, अशी विनंती केली.

  3. त्यांनी सांगितलं की स्वतःला सत्ता नको, पण ओबीसींना सत्तेत आणणं हेच त्यांचं उद्दिष्ट आहे.

धनगर समाजाने ओबीसींचे नेतृत्व करावे, महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन आरक्षण वाढवावं तरच समाजाला न्याय मिळेल. सत्ता मिळाल्यानंतर तेलंगणासारखं २७ टक्के असणारं आरक्षण ६२ टक्क्यांवर नेता येईल असं सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com