Uddhav Thackeray: राज्यातही होणार ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरेंकडे २०२९ मध्ये उमेदवारही उरणार नाहीत; भाजप आमदाराचा दावा

Prediction on Uddhav Thackeray’s Political Future: उद्धव ठाकरे यांच्याकडे २०२९ पर्यंत उमेदवार उरणार नाहीत, असे वक्तव्य करत त्यांनी राज्यातील आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.
Uddhav Thakrey

Uddhav Thakrey

esakal

Updated on

जालना: दिल्लीतील राजकीय घडामोडींप्रमाणेच राज्यातही ‘ऑपरेशन टायगर’ राबविण्यात येणार असल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे यांनी गुरुवारी (ता.१८) केला. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून पुढील निवडणूक लढवण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारही उरणार नाहीत, असे ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com