Cabinet Meeting: पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत; सरकारी नोकरीही मिळणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Devendra Fadnavis: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातवरण निर्माण झालंय. तर हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आलाय.
Pahalgam Terror Attack
ajit pawar devendra fadnavis eknath shindesakal
Updated on

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्या घटनेला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकार करणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com