

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, त्या घटनेला आता आठवडा पूर्ण झाला आहे. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख रुपयांचं अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकार करणार आहे.