Mahayuti Government: खातेवाटप झालं, आता महायुतीसमोर नवं आव्हान, BJP कार्यकर्त्यांच्या मागणीनं नेत्यांचं टेन्शन वाढलं

Mahayuti Government: महायुती सरकारचे खातेवाटप झाले आहे. त्यानंतर आता महायुतीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी महायुतीकडे नवीन मागणी केली आहे.
Mahayuti
MahayutiESakal
Updated on

भगवान खैरनार, मोखाडा: राज्यात महायुतीने पुन्हा सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. मंत्र्यांचा शपथविधी होऊन आठ दिवस 39 मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून राहावे लागले आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी खातेवाटप केले आहे. मात्र, पालकमंत्र्याचा तिढा कायम राहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com