Raigad News: बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट! कापलेले पीक भिजल्याने मोठे नुकसान

Farmers crop Loss Due To Rain: परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली आहे. परिणामी बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
Farmers crop Loss Due To Rain

Farmers crop Loss Due To Rain:

ESakal

Updated on

अलिबाग : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या मारा, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या भाताची नासाडी झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आणि भातकापणीच्या वेळेवरच पाऊस झाल्याने बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बळीराजा आपल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com