Raj Thackeray : पूरग्रस्तांचे अश्रू पुसणे सरकारचं काम, मदतीची जाहिरातबाजी कसली करताय ? राज ठाकरेंचे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

Maharashtra floods 2025 : पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम सरकारचं आहे. मदतीची जाहिरातबाजी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, केंद्राकडे मदतीसाठी पाठपुरावा करा असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
Raj Thackeray addressing Maharashtra’s flood crisis, urging CM Devendra Fadnavis for farmer compensation and fair relief measures.

Raj Thackeray addressing Maharashtra’s flood crisis, urging CM Devendra Fadnavis for farmer compensation and fair relief measures.

esakal

Updated on

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीवरूनही आता राजकारण आणि प्रचार सुरू झाल्याचं दिसत आहे. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे फोटो छापल्यानंतर टीकेची झोड सुरु झाली आहे. संजय राऊत यांनी यावरुन हल्लाबोल केला असतानाच आत राज ठाकरे यांनीही याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com