अतिवृष्टीने बळीराजा संकटात, मंत्र्यांना बांधावर जाण्याच्या सूचना; CM फडणवीसांनी ओल्या दुष्काळाचा विषय मात्र टाळला

Cm Fadnavis on Farmer : राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. यानुसार २२१५ कोटींची मदत देण्यासाठी जीआर काढले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Maharashtra Approves Rs 2215 Crore Aid for Farmers CM Fadnavis

Maharashtra Approves Rs 2215 Crore Aid for Farmers CM Fadnavis

Esakal

Updated on

मराठवाड्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. राज्यात पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत करण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय. यानुसार २२१५ कोटींची मदत देण्यासाठी जीआर काढले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com