'समृद्धी'च्या शेवटच्या टप्प्याचं मुख्यमंत्री फडणवीस करणार उद्घाटन, ठाण्याऐवजी नाशिकमध्ये कार्यक्रम

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नाशिकच्या इगतपुरी इथं होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळानं याबाबत माहिती दिलीय.
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway
Mumbai-Nagpur Samruddhi ExpresswayEsakal
Updated on

मुंबई ते नागपूर हा ७०१ किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. त्यापैकी ६२५ किमी लांबीचा महामार्ग सुरू झाला आहे. आता यातला शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा गुरुवारपासून सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. इगतपुरी ते आमणे असा हा शेवटचा टप्पा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com