

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनामध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका केली आहे. यावेळी बागेश्वर धामचे महंत पंडित धीरेंद्र शास्त्री हे ‘हिंदू गाव’ करण्याच्या विचारामुळे उद्धव ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत.