Farmer News: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रांक शुल्क माफ; महायुती सरकारची महत्त्वाची घोषणा

Farmer Stamp duty waiver: शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने १ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण राज्यात २ लाख रुपयांपर्यंतच्या कृषी आणि पीक कर्जावरील सर्व कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे.
Farmer Stamp duty waiver

Farmer Stamp duty waiver

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नवीन वर्षाची एक महत्त्वाची भेट दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की, २ लाख रुपयांपर्यंतच्या कृषी आणि पीक कर्जाशी संबंधित सर्व कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. हा निर्णय १ जानेवारी २०२६ पासून राज्यभरात लागू झाला आहे आणि या संदर्भात अधिकृत राजपत्र जारी करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com