Pahalgam Terror Attack : काश्‍मीरमधील पर्यटकांची राज्य सरकारकडून वापसी; पर्यटकांसाठी केला ६४ लाखांचा खर्च

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांना विमानाने परत आणण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ६४ लाख रुपये खर्च केले.
state government
state governmentsakal
Updated on

मुंबई - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील पर्यटकांना विमानाने परत आणण्यासाठी राज्य सरकारने सुमारे ६४ लाख रुपये खर्च केले असून पुण्यातील गिरिकंद ट्रॅव्हल्स या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले होते. याबाबतच्या खर्चाला वित्त विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com