

Pink E-Rickshaw Scheme
ESakal
मुंबई : राज्य सरकारकडून महिला, विद्यार्थी, शेतकरी, दिव्यांग तसेच तरुण यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. अशातच राज्य सरकारने महिलांसाठी "पिंक ई-रिक्षा योजना" सुरु केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.