विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको! महाराष्ट्र सरकारचे शाळांसाठी कडक मान्सून नियम; पण कोणते? जाणून घ्या...

Maharashtra School News: विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांची पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर तपासणी अनिवार्य केली आहे.
Maharashtra School rules

Maharashtra School rules

ESakal

Updated on

डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत राज्य सरकारने सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पावसाळीपूर्व आणि पावसाळीनंतरची तपासणी अनिवार्य केली आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी शाळांच्या इमारतींची सखोल तपासणी करण्याबाबत सरकारने स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com