Uddhav Thackeray Slams Modi Govt
esakal
Uddhav Thackeray demands ₹50,000 crore aid from PM CARES Fund for flood-hit farmers in Marathwada : मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतपिकाचं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना PM केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.