

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) महाराष्ट्राला कोट्यवधी रुपयांचा रेल्वे प्रकल्प भेट दिला आहे. राज्यातील गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्राला विकासाची एक नवी पायरी मिळेल.