CM Devendra Fadnavis: स्वामीजींनी पेटवली अस्मितेची ज्योत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण

Flame of Identity Lit by Swamiji: शहरातील क्रांती चौकात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता. १६) झाले. याच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचेही लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
“Flame of Identity Lit by Swamiji: Swami Ramanand Teerth Statue Unveiled by CM”

“Flame of Identity Lit by Swamiji: Swami Ramanand Teerth Statue Unveiled by CM”

Sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्वामी विवेकानंदांप्रमाणे तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. मराठवाडा अस्मितेची ज्योत पेटवली. महिलांसह अनेकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे’’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com