Samruddhi Expressway: ‘समृद्धी’च्या प्रवाशांचा घसा कोरडाच! महामार्गावर नाही पाणी, जेवण, चहा-कॉफीची व्यवस्था

Highway Safety: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर जोडणारा महत्वाचा मार्ग असला तरी येथे पाणी, हॉटेल्स, पेट्रोल पंप आणि अपघात झाल्यास मदतीची सुविधा कमी आहे. प्रशासनाची निष्काळजीपणामुळे रस्त्यावर देखभाल करताना सुरक्षा कमी असल्याचा आरोप करण्यात आले आहे.
Samruddhi Expressway

Samruddhi Expressway

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने मुंबई आणि नागपूर ही राज्यातील दोन प्रमुख शहरे जवळ आली. मात्र, या महामार्गावर ना हॉटेल आहे, ना पेट्रोल पंप. झाडांचा पत्ताच नसल्याने सावलीचा तर विषयच नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com