Crop Insurance

Crop Insurance

sakal

Crop Insurance: थकीत पीकविम्यापोटी १९० कोटी जमा करा; खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश, चार आठवड्यांची मुदत

High Court: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला थकीत पीकविमा नुकसानभरपाईचे १९० कोटी रुपये चार आठवड्यांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर शेतकऱ्यांच्या हक्काची नुकसानभरपाई लवकर मिळणार आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून थकीत असलेल्या पीकविमा नुकसानभरपाई प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. राज्य सरकारला १९० कोटी रुपये चार आठवड्यात न्यायालयात जमा करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर.जी. अवचट व न्यायमूर्ती अबासाहेब शिंदे यांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com