लाईव्ह न्यूज

Chh. Samhiaji Nagar News : आता बांधावर जाऊन शंका समाधान; प्रशासन घेणार जिल्ह्यातील तब्बल एक हजार शेतकऱ्यांची भेट

Farmer Concerns : शेतकऱ्यांच्या समस्यांना थेट बांधावर जाऊन समजून घेत प्रशासन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे.
Farmer
FarmerSakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : अधिकाऱ्यांनी दुकानांना अचानक भेटी देऊन शेतकऱ्यांना काही अडचणी आहेत का? निविष्ठा, बियाणे मिळतात का? खताची लिंकिंग केली जाते का? असे प्रश्न विचारले, तर शेतकरी ‘नाही साहेब, काही अडचणी नाहीत!’ असे सांगतात आणि दुकानापासून थोडं बाजूला गेले की, दुकानदाराच्या नावाने तक्रारींचा पाढा वाचतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com