Chatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात विविध घटनांत आठ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात बुडून काहींचा मृत्यू झाला. तर, बैलपोळ्याची तयारी करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
Drown
DrownSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात बुडून काहींचा मृत्यू झाला. तर, बैलपोळ्याची तयारी करताना दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ऐन पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com