Farmers Protes: गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकारकडून क्रूरता; किसान सभेचे डॉ. अजित नवले यांचा सरकारवर हल्लाबोल, मंगळवारी शहरात मोर्चा

Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत झालेले नुकसान भरपाईसाठी फक्त गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकार क्रूरता दाखवत आहे. किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी या निर्णयाचा तीव्र विरोध करत मंगळवारी शहरात मोर्चा काढण्याची घोषणा केली.
Farmers Protes

Farmers Protes

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : नैसर्गिक आपत्तीत न भरून निघणारे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना गुंठ्याला ८५ रुपये देऊन सरकार क्रूरता दाखवत आहे. मदत दिलेली नसताना मुख्यमंत्री मदत देऊन आलो, असे सांगून फसवणूक करत आहेत, अशी टीका किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com