Farmer Crisis Maharashtra : "वीज अंगावर पडून बैलाचा मृत्यू अन् हतबल शेतकऱ्यानं पत्नीलाच जुंपलं अवताला! लातूरमधील 'त्या' व्हिडिओने महाराष्ट्राची मान शरमेने खाली"

Farmer Forced to Use Wife for Ploughing After Bullock Dies : लातूर जिल्ह्यातील काशिनाथ गायकवाड यांचा बैल वीज पडून दगावल्याने त्यांनी पत्नीला अवताला जुंपून शेती मशागत केली. या घटनेवर रविकांत तुपकर यांनी सरकारवर तीव्र टीका केली.
Ravikant Tupkar Slams Government Over Farmer Distress

Ravikant Tupkar Slams Government Over Farmer Distress

esakal

Updated on

लातूर : जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा नुकताच वीज पडून मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नवीन बैल खरेदी करण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी शेतीची मशागत करण्यासाठी स्वतःच्या पत्नीला अवताला जुंपल्याची धक्कादायक (Maharashtra farmer crisis 2026) घटना समोर आली आहे. या घटनेवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com