Arvind Jagtap: आताचे राजकारणी डांबरट: लेखक अरविंद जगताप यांची खंत; प्रश्न विचारण्याची जिज्ञासा कमी, एआय’ भावना सांगू शकत नाही!

Marathi author comments on decline of political values: राजकारणातील सुसंस्कृततेचा अभाव: अरविंद जगताप यांची खंत
“AI Cannot Express Human Emotions,” Claims Arvind Jagtap

“AI Cannot Express Human Emotions,” Claims Arvind Jagtap

Sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘राजकारणातील एक काळ असा होता की सुसंस्कृत राजकारण केले जात होते; मात्र आताची राजकारणी मंडळी डांबरट निघाली. सर्वसामान्य नागरिकांना समजण्या इतपत आताचे राजकारण राहिले नाही. दिवसेंदिवस सर्वसामान्य माणसांकडून प्रश्न विचारण्याची जिज्ञासा कमी झाली. लेखक, कवी यांनी नेहमीच अन्यायाविरोधातच भूमिका घेतलेली; परंतु आजकालचे राजकारणी हे वाचतच नाहीत, अशी खंत लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com