
मुलगा दहावीत असताना रागाच्या भरात निघून गेला. दो तब्बल ८ वर्षांनी पुन्हा सापडला असून पोलिसांनी आई-वडिलांना सरप्राइज दिलं. शिक्षणासाठी मुलाला बाहेर ठेवण्यात आलं होतं. दहावीला असताना तो २०१७मध्ये रागाच्या भरात न सांगता निघून गेला होता. त्याला आई-वडिलांनी बराच काळ शोधलं. त्याबाबत पोलिसात तक्रारही केली होती. पण आता ८ वर्षांनी मुलगा सापडला असून पोलिसांनी कुटुंबियांची भेट घालून दिली.