Georai News : अतिवृष्टीने गेवराईतील कपाशी पिकाचे मोठे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Beed Farmers : गेवराई तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पिकाचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक, संकटात सापडले आहेत.
Heavy Rains Destroy Cotton Crops in Gevrai

Heavy Rains Destroy Cotton Crops in Gevrai

Sakal

Updated on

गेवराई : सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीने गेवराईतील शेतक-यास आर्थिक आधार देणा-या कपाशी पिकाला मोठा फटका बसला आहे. यात प्रामुख्याने गोदावरी काठावरील कपाशीचे पिक पुर्णतः बाधित झाल्याने कपाशीच्या झाडाच्या नुसत्या काड्या राहील्याने हातातोंडाशी आलेल्या पांढ-या सोन्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घटणार असल्यामुळे शेतक-यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com