Ambad News : शेतकऱ्यांचे बोंब मारो मोर्चा! ओला दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीचे तहसिलदार यांना दिले निवेदन

जालना अंबड तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यानी त्यांच्या न्याय हक्कांसाठी, विविध मागण्यासाठी 'बोंब मारो मोर्चा' काढण्यात आला.
farmer morach for Wet Drought demand in ambad

farmer morach for Wet Drought demand in ambad

sakal

Updated on

अंबड - जालना अंबड तहसिल कार्यालयावर शेतकऱ्यानी त्यांच्या न्याय हक्कांसाठी मंगळवारी (ता. 23) शहरातील मत्स्योदरी देवी मंदिरापासुन शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी 'बोंब मारो मोर्चा' काढण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com