Manoj Jarange Patil : सरकारने मराठा समाजाची अग्नि परीक्षा घेऊ नये, उपोषण तर होणारच

सरकार आमच्यावर अन्याय करत आहे, प्रलंबित मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारला मोठा वेळ दिला, पण मागणी बाबत निर्णय घेतला नाही.
Manoj Jarange patil

Manoj Jarange patil

Sakal
Updated on

- दिलीप दखणे

वडिगोद्री - प्रलंबित मागणी करीता मी ठरलेल्या वेळेत भर उन्हात बसुन आमरण उपोषण शनिवार ता. 30 पासून सुरु करत आहे. सरकारने आमची अग्नि परीक्षा घेऊ नये, काही हि झाले तरी आता माघार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे बोलतांना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com