Ambad News : खर्च रुपया उत्पन्न चार आणे! अतिवृष्टीत गेलेल्या व उरल्या सुरल्या सोयाबीन पिकांची सोंगणी; मळणीला आला वेग

जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्याला खरीप हंगामात बसला आहे.
soyabean crop

soyabean crop

sakal

Updated on

अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यात अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्याला खरीप हंगामात बसला आहे. भर पावसाळ्यात पावसाने अंबड तालुक्यात पाठ फिरविली होती. मात्र परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. तोंडी आलेला घास अखेर नैसर्गीक आपत्तीने हिरावून घेतला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अर्थिक अडचणीत सापडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com