Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

Maratha agitation escalates after strong statement from Manoj Jarange: सरकारच्या आश्वासनांना कंटाळून मनोज जरांगे यांचा आमरण उपोषणाचा इशारा; कडक उन्हात जीवितहानी झाली तर जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस आणि सरकारच, असा इशारा पत्रकार परिषदेत
Hunger Strike Begins Again: Jarange Targets Fadnavis Over Unfulfilled Promises

Hunger Strike Begins Again: Jarange Targets Fadnavis Over Unfulfilled Promises

esakal

Updated on

-दिलीप दखणे

वडिगोद्री: ना पाणी, ना जेवण, ना सावली... मी भर उन्हात शनिवार, ता. 30 रोजी अंतरवाली सराटी, ता. अंबड येथे ठरल्याप्रमाणे आमरण उपोषण करणार आहे. उष्माघाताने माझा बळी गेला, तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकार जबाबदार असेल, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com