Marathwada Elections : वोट चोरीमुळेच राज्यात महायुतीचे सरकार आले; खासदार कल्याण काळे दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात!

Vote Fraud : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात चांगले यश मिळाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवारांनी मतांची चोरी केली.
Vote fraud helped Mahayuti win, says Kalyan Kale.

Vote fraud helped Mahayuti win, says Kalyan Kale.

sakal

Updated on

कन्नड : केवळ मतांची चोरी झाल्यानेच महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले, असा गंभीर आरोप खासदार कल्याण काळे यांनी महायुती सरकारवर केला. त्यांच्या कारभारामुळे हे सरकार लोकांच्या नजरेतून उतरले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कन्नड शहरात माजी आमदार नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे दिवाळी स्नेहमिलन व कार्यकर्ता बैठक शनिवारी रोजी वाणी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com