Maratha Reservation: ‘अंतरवाली सोडा, मुंबई गाठा’; मनोज जरांगेंचे मराठ्यांना आवाहन, ‘किमान पाच लाख मराठे मुंबईत आले पाहिजेत’

Manoj Jarange Calls Five Lakh Marathas to Mumbai Protest: मनोज जरांगे यांचे मराठ्यांना आवाहन; अंतरवाली सोडून मुंबई गाठा, आझाद मैदानावर १२ ते ३० सप्टेंबरदरम्यान उपोषणाचा निर्धार
Manoj Jarange Announces Mumbai Protest Plan Urges Marathas to Leave Antarwali Sarati and March Towards Mumbai

Manoj Jarange Announces Mumbai Protest Plan Urges Marathas to Leave Antarwali Sarati and March Towards Mumbai

esakal

Updated on

-उमेश वाघमारे

जालना : ‘‘अंतरवाली सराटी सोडा आणि मुंबई गाठा. सहा सप्टेंबरपर्यंत मुंबईतील पाहुणे शोधा. ज्यांच्या घरी राहता येईल, त्यांच्या घरी जाऊन राहा. सात सप्टेंबरपासून हळूहळू मुंबईकडे निघा. किमान पाच लाख मराठे मुंबईत आले पाहिजेत. गणपतीचे दर्शन घेत मुंबईत या,’’ असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे मनोज जरांगे यांनी सोमवारी (ता.३१) अंतरवली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना केले.

Loading content, please wait...

Related Stories

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Warns Eknath Shinde and Sanjay Jadhav Over Maratha Reservation Demands During Ongoing Protest
Manoj Jarange Mumbai March
Antarwali Sarati Protest
Marathi News Esakal
www.esakal.com