Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Jyoti Mete Questions Manoj Jarange Over Mumbai March: मराठा आरक्षणाच्या रणधुमाळीत ज्योती मेटेंचा रोखठोक पण मायेचा सल्ला; १५ पैकी १२ मागण्या मान्य असताना उपोषण ताणून धरण्याचा हट्ट सोडून संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन
Manoj Jarange Mumbai March Jyoti Mete Urges Him to End Fast After Maharashtra Government Accepts 12 Demands

Manoj Jarange Mumbai March Jyoti Mete Urges Him to End Fast After Maharashtra Government Accepts 12 Demands

esakal

Updated on

बीड: मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या रणधुमाळीत आता एक अत्यंत वेगळा आणि संवेदनशील राजकीय सूर उमटला आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करत मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती विनायकराव मेटे यांनी अत्यंत रोखठोक, पण त्याच वेळी जरांगेंच्या प्रकृतीची काळजी व्यक्त करणारा सल्ला दिला आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या १५ पैकी तब्बल १२ मागण्या पूर्णपणे मान्य केल्या आहेत. ​

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com