

manoj jarange maratha reservation protest 29 august Anterwali sarati
Sanagli
वडिगोद्री जि.जालना : शासन मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत आहे, हैदराबाद गॅजेट लागु होत नाही ,गुन्हे वापस घेतले जात नाही सरकारने 28 ऑगस्ट पर्यत प्रलंबित मागणी पुर्ण केली नाही तर 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन करणार आहे असे मनोज जरांगे यांनी सांगितले.