भोकरदन - जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरात ज्या लोकांनी साप सोडण्याचा इशारा दिला होता, त्या लोकांचा मराठा समाजाची काही संबंध नसून सरकारनेच मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे.
त्याचबरोबर ते म्हणाले की, या अगोदर देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारीमध्ये मराठा आंदोलक साप सोडणार असल्याचे सांगितले होते, आता देखील सरकारचाच दानवेंच्या घरात साप सोडण्याचा कट असू शकतो असेही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.