Students from endlife Affected Farming Families Leave for Pune Education Parents Get Emotional
sakal
अर्धापूर जिल्हा नांदेड) - मुलांनो शिक्षण घेऊन खुप मोठं व्हा, मन लावून अभ्यास करा, भांढणं करू नका असे प्रेमाचा सल्ला देत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालकांनी शुक्रवारी दि. १२ रोजी निरोप दिला. निरोप देवतांना पालक भाऊक झाले होते. तर दुसरीकडे आपले मुलं शिक्षण घेऊन मोठे होतील. हा एक आशावाद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाले असून त्यांना निरोप देण्यात आला.